💥नातेवाइकांची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु💥
नांदेड (दि.०३ जुलै २०२१) - जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील उमंरा या गावातील शेतकरी भिमराव चंपत शिरसाट वय ४३ वर्षे यांनी शनिवार दि.३ जुलै २०२१ रोजी लोहा तहसिल कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन फाशी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयविदारक घटना घडली.
प्रशासकिय इमारतीत बाहेरचा व्यक्ती येऊन फाशी घेऊन आत्महत्या केल्याने महसूल विभागाला चिंतन करण्याचा विषय आहे तहसिल कार्यालयत राञीला आपत्कालिन बैठक पथक असते, ट्रेझरी आॅफिस असल्याने दरोरोज त्या ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात आसतो. तहसिल कार्यालयाचा कोतवाल रात्रपाळीला असतो पंचायत समिती कार्यालयातुन तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी कुलुप बंद गेट असताना हा व्यक्ती वर गेला केव्हा गेला सि.सी.टि.व्ही फुटेची तपासणी केल्यावर हा व्यक्ती तिसऱ्या मजल्यावर गेलेली माहिती मिळेल
तीन जुलै रोजी तहसिल मधील तीनीही कार्यालयाला सुट्टी आसल्याने.हि घटना दुपारी दोन वाजता उघडकिस आली. घटनेची माहिती मिळताच लोहा पोलिस स्टेशनचे अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी पोहंचले.या प्रकरणाची माहिती घेण्याचा पर्यंत केला असता नात्येवाईक येण्यास उशिर होत आसल्याने या घटनेचे नेमके कारण संमजु शकले नाही. त्यांनी कोणत्या कारणाने आत्महात्या केली अशी माहिती सांगता येत नाही. नातेवाइक आल्यावर त्या प्रकरणचा निकल लागेल आसे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी सांगीतले त्यांच्या जवळ डायरी, मोबाईल, आधारकार्ड,लाईसन त्यांच्या नावाचे आनेक पुरावे सापडले त्या पुराव्यावरून संतोष तांबे यांनी त्यांच्या नातेवाईकांला फोन वरुन घटनेची माहिती दिली पण अनेकांनी शंका व्यक्त केल्या भिमराव चंपत शिरसाट यांच्या नावे उमंरा येथे गट नं ६२ मध्ये त्यांच्या नावे एक हेक्टर दोन आर जमिण असल्याचे आॅनलाईन सात बारा उताऱ्यावरून दिसुन आले ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्या घटनास्थळी तहसिल कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,बैनामा कार्यालय,भुमीअभि लेख कार्यालय असल्याने अनेकांनी शंका व्यक्त केल्या याच कार्यालयात कोणते तरी काम असेल त्या कामासाठी अनेक वेळा चकरा मारुन मारुन कंटाळुन आखेर जिवन संपविले आसेल आसे अनेकांनी शंका व्यक्त केल्या पण नातेवाईक आल्या शिवाय शंकेचे निरसन होणार नाही प्रेताची उतरयतपासनी केल्या शिवाय किंव्हा त्यांच्या जवळ कोणता लिखीत पुरावा सापडत नाही किंव्हा नातेवाईक सांगतील तो कार्यालयाच्या कामासाठी तो नेहमी कार्यालयाला चकरा मारत होता त्यावरुन गुन्हा दाखल होईल त्यांच्या पाश्चात आई,वडील , पत्नी,१५ वर्षांची मुलगी,१० वर्षाची दुसरी मुलगी,एक मुलगा असल्याची माहिती मिळाली वृत लिहीत पर्यंत नातेवाईकाचा अक्रोष चालूच होता मयत व्यक्ती पिक विमा,शेतकरी पंतप्रधान मानधन अंपगांच्य योजनेसाठी तो नेहमी कार्यालयाला चकरा मारत होता असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगीतले तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनेचे आंदोलन चालु होते आत्महात्या कुटुंबाची जबाबदारी घ्या असे तहसीलदाराच्या काबिन मध्ये नातेवाईकांशी चर्चा चालू होती अद्याप तोडगा निघाला नाही अशी माहिती मिळाली....
0 टिप्पण्या